सावरकर जलतरण तलाव पार्किंग परिसरात गेल्या तीन महिन्यान पासून गटार लाईन चे काम अर्धवट अवस्थेत बंद स्थीतीत असल्यामुळे, येथे माती, वाळू, सिमेंट पाईप अस्तवेस्थ पडलेले आहे. पावसामुळे येथे चिखलाचे साम्राज झालेले असून, नागरिकांची गैरसोय होत असून प्रशासाने लक्ष टाकून काम लवकरात लवकर पूर्णत्वकडे न्यावे.ओंकार जगळे, त्र्यंबकरोड
गैरसोय दूर करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Sep 2019, 5:46 am