देशात स्वच्छ भारत अभियानाचे ढोल सरकार वाजवत आहे पण या गोष्टीचा फायदा कुठेच दिसत नाहीये.अनेक सार्वजनिक स्वछतागृह अस्वच्छ दिसतात.परिणामी आसपासच्या परिसरात रोगराईला आमंत्रण भेटते.बहुतांश ठिकाणी कर्मचारी कामचुकार पणा करतात.त्यामुळे हे कामे पुर्ण होत नाहीत.या गोष्टींकड़े लक्ष देण्याची गरज आहे व प्रत्येक नागरिकांची ही जबाबदारी आहे की आपले स्वछतागृह स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आकाश घाडगे
कामचुकारपणा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2019, 5:44 am