नाशिक महानगर पालिकेच्या संबंधीत विभागाने केलेल्या सम व विषम तारखेला दुकान चालू व बंद चे बंधन दुकानदारांनी न पाळल्यास दंड आकारणी करणार हि बातमी ऐकून आनंद वाटला. आपल्याला फक्त हक्क माहिती आहे, पण कर्तव्यात कमी पडतो. दुकानदार पण यासाठी सहकार्य करतील हि अपेक्षा आहे. वाहने पार्किंग ची पण सोय होईल. हे केल्या मुळेच ठराविक अंतर पाळण्याचे बंधन येईल व कोरोना आटोक्यात आणण्यात बरेच यश मिळू शकते.चंद्रशेखर साठे, 9860129951
सम व विषम तारीख,
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jun 2020, 5:30 am