देशाचे प्रथम नागरिक म्हणून मान-सन्मान मिळायलाच हवा पण तासनतास वाहतूक मार्ग बंद ठेवणे हे चांगले नाही. राष्ट्रपतींना वर्दळीच्या भागातून नेण्यापेक्षा जर दुसरा मार्ग शोधला असता तर नक्कीच द्वारका कडे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना मनस्ताप झाला नसता.सूयोग धूत
पर्याय शोधावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Oct 2019, 5:46 am