पाणी आणि शांतता हे पाहून वन्यजीव शहरात दाखल होतात आणि नागरिकांनमध्ये भीतीचे वातावरण पसरते. काही वन्यजीव नागरिकांना इजा सुद्धा करतात आणि त्याचा त्रास सर्वसामान्य जनतेला होतो. शहरात वन्यजीव दाखल होताच वनाविभागाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याची आदेश दिले तर नागरिकांना इजा होण्याचे चिन्ह कमी होतात.या शिवाय, जंगल क्षेत्रात पेट्रोलिंग वाढविल्यास वन्यजीव प्राण्यांची ठसे शोधण्यात अधिक पारदर्शकता येईल!
वनविभागाने नागरिकांना 'सतर्क' करावे!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Jun 2020, 5:30 am