सरकारची शेतकरी कर्जमाफी ही फसविच आहे. स्वतः लाभार्थी असून दोन वर्षापासून कुठल्याही कर्जमाफीचा आजिबात लाभ झालेला नाही. तसेच कर्जमाफी साठी पात्र असून पण आजपर्यंत त अनुदान मिळाले नाही. शारीरिक दृष्ट्या अपंग असून त्यांना बँकेत चकरा मारावी लागत आहे. सरकारचा शेतकरी जाहीर निषेध.
शेतकरी कर्जमाफी की फसवेगिरी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Nov 2018, 5:36 am