शहरा सह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असतांना बाजारपेठा चालु केल्या गेल्या त्याचा परिणाम शहरातील कोरोना रुग्ण वाढीवर दिसत आहे, त्यामुळे सरकारने आता तरी पुनःश्च मॉलवर व येत्या गणेशोत्सवावर पुर्णपणे बंदी आणावी व त्याची अंमलबजावणी कठोरपणे करावी व प्रसंगी 'साम, दाम भेद व दंड अशा मार्गाचा अवलंब करावा तरच आपण या कोरोनाचे आक्रमण थोपवु शकू, त्यासाठी प्रत्येकाची कोरोना विरोधात लढण्यासाठी मानसिकता तयार व्हायला हवी.भास्कर जाधव.सातपूर कॉलनी (नाशिक).
'' कोरोनाचे पुर्ण उच्चाटन होई पर्यंत गणेशोत्सव बंद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Aug 2020, 5:30 am