उपनागरच्या आर्टिलरी रोडवरील सैन्य भरती झाली की हे नेहेमीचे दृश्य आहे. फिरते शौचालय लगेच हलवत नाहीत. सगळीकडे दुर्गंधी येत असते. प्लॅस्टिक कचरा पडलेला असतो. त्यामुळे सकाळी ट्रॅक वर फिरायला येणारे आणि विशेषतः अश्विन सोसायटीतील रहिवासी ह्यांना दुर्गंधीचा फारच त्रास सहन करावा लागतो. तरी उपाययोजना व्हावी.
कचरा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 10 Dec 2018, 5:35 am