पाणी चोवीस तास असेल तर अपव्यय होतो. पाणी कपात हवीच. ठराविक वळी दिवसातून दोनदा भरपूर दाबाने पाणी पुरवठा हवा.बंगले वाडे सर्व ठिकाणी मीटरनेच पाणी पुरवठा हवा. सोसायटीच्या सर्व सभादस्यांना स्वतंत्र मीटरद्वारे पाणी घ्यावे लागेल अशी हौसिंग सोसायटी कायद्यात तरतूद हवी. तरच पाण्याची खरी बचत होईल.दत्तानन्द कुलकर्णी
मीटरनेच पाणी द्या
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Jun 2019, 5:40 am