सोमेश्वर मंदिराजवळ गोदावरी नदीत लोक घटाचे निरमाल्य टाकत आहेत . त्यामुळे नदीचे प्रदुषण वाढत आहे यांचा विचार होणे गरजेचे आहे. संबंधित सरकारी विभागाने यावर कारवाई करणे अपेक्षित आहे.कचरा टाकणारांना स्वच्छ तेचे भान असणे गरजेचे आहे. नदी पवित्र ठेवणे ही सर्व समाजाची जबाबदारी आहे.
गोदावरी प्रदुषण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Oct 2019, 5:45 am