सध्या पावसाचे दिवस सुरू झाले आहेत.गढुळ पाण्याचा सर्वत्र पाणी पुरवठा होत असल्यामुळे आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.म्हणुनच, पाणी हे पितांना गरम करूनच प्यावे.अन्यथा उकळुन गार करून पिणे बंधनकारक आहे.तसेच डोळ्यांची देखील साथ पसरत असल्यामुळे कोणतीही गोष्ट खाण्यापूर्वी हँन्डवॉशने हात स्वच्छ करणे गरजेचे आहे.ह्या सवयीने आजार दुर होण्यास मदत होईल.प्रिया प्रकाश निकुम.उपनगर९८९००४८४७४
सवय लावा चागंली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jul 2017, 5:31 am