लवकरच केंद्र सरकार आणि त्या खालोखाल राज्य सरकार पुढे काय काय उघडणार याची घोषणा करणार आहे म्हणजेच अनलॉक २.० बाबत घोषणा करणार आहेत.निदान १ जुलैच्या पुढे तरी पंचवटी एक्सप्रेस बाबत काही निर्णय घेण्यात येतो याची आशा रोज उप-डाउन करण्याऱ्या नागरिकांना लागलेली आहे, त्यास कारण म्हणजे रोजचे होणारे हाल.सरकार ने अनलॉक २.० जाहीर केल्या नंतर पंचवटी एक्सप्रेस बाबत मध्य रेल्वे 'सकारात्मक' निर्णय घेईल अशी अपेक्षा करूयात!
अनलॉक २.० मध्ये पंचवटी एक्सप्रेसची 'आशा'!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 Jun 2020, 5:30 am