ताण कमी होईलन्यायालयाने घेतलेला निर्णय योग्य आहे. न्यायप्रविष्ठ बाबींमध्ये समन्स बजाविण्यात येते. हे समन्स व्हॉटसअॅपद्वारे पाठविण्यात आल्यास सरकारी यंत्रणेवरील ताण कमी होईल. प्रतिवादी, आरोपी मिळून येत नाहीत म्हणून कित्येक खटले प्रलंबित आहेत. मात्र, सोशल मीडियाचा वापर झाल्यात न्यायालयीन कामकाजाला गती प्राप्त होण्यास निश्चितच मदत होईल. - राजेंद्र जाधव
शेकडो प्रलंबित खटले निकाली निघण्यास मदत होईल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Feb 2020, 5:45 am