राजस्थान मध्य राजे ह्यानी जो मनमानी कायदा आणला जो रेशनची सुविधा घेतो त्यांनी घरावर मोठ्या अक्षरात लिहून काढायचे मी गरीब आहे मी स्वस्त धान्य घेतो ह्या मूळे सामान्य नागरिक आत्मगौरव हरवून जातो समाजात वावरताना मी इत्तारान पेक्षा हलका आहे अ सा न्यनूतम भाव निर्माण होउन नविन वर्ग तयार होइत असच असेल तर जे सधन आहेत पण ते इनकमटैक्स भरीत नाही त्यांना ही कायदा करा आम्ही टँक्स भरीत नाही आम्ही सधन आहोत मग तुमचे निपक्ष सरकार आहे नाहीं तर ही फसवणूक आहे समाजातून अश्याने गरीबी घालविण्यासाठी निरथर्क प्रयोग राबविला जात आहे असच म्हणावे लागेल अशोक देशमुख नाशिक१०
मी गरीब आहे
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Jun 2017, 5:37 am