विजेच्या धक्क्याने बळी गेलेल्यांची संख्या आपल्याकडे कमी नाही.त्यात गार्डन यांसारख्या अनेक ठिकाणी, जेथे लहान मुले अगदी सहजपणे वावरतात, तेथे पावसाळ्यातही अनेक डीपी या खुल्या अवस्थेत आहे.वीज कंपनीचा याकडे असलेला निष्काळजीपणा म्हणजे मोठ्या दुर्घटनेला आमंत्रणच आहेरेवती बडगुजर, सिडको
धोका ओळखा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Sep 2019, 5:47 am