सातपूरकारवाई करावीशहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर वाहने धुतली जातात. गरज नसतांना अंगण किंवा घरासमोरील रस्ता धुण्यात येतो. ग्रामीण भागात पाण्याची टंचाई असून, शहरातील नागरिकांना त्याबाबत जाण नाही. यामुळे प्रशासनाने गरज नसतांना पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. - भास्कर जाधव
शहरातील घर मालकांनी पाण्याची किंमत ओळखा ''
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Feb 2020, 5:44 am