नोव्हेम्बर च्या शेवटच्या आठवड्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे तो निर्णय चुकीचा आहे कारण सद्या वाढत्या आजारा मुळे अनेक जण आजारी पडत आहे अनी शाळा सुरू झाली तर जर एक रुग्ण आढळला त्या रुग्ण मुळे अनेक जण पोसिटीव्ह झाले त्याची जवाबदारी सरकार घेणार का शाळेत जरी सॅनिटाईझर असले तरी कित्येक विद्यार्थी वापरणार एकाच सॅनिटाईझर किती विद्यार्थ्यांना वापरायला देणार सरकार कडे योग्य नियोजन नाही योग्य नियोजन करून नवीन वर्षात शाळा सुरू करावी आणि ६महिन्याची फी माफ करावी
सरकार कडे योग्य नियोजन असेल तर शाळा सुरू करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Nov 2020, 5:31 am