उपद्रवी बिबट्यांची वाढलेली संख्या . गोदावरी व त्यांच्या कालव्याने नासिक जिल्हा परिसर सुपीक आहे.मुबलक पाणी पुरवठा मुळे उस व मका सारख्या पीकाने क्षेत्र व्यापलेला आहे. याने जिल्ह्याचे हवामान ठंड आहे, लगत असलेले धुळे व नगर जिल्हे उष्ण असे आहे . ऊस मका सारखी ऊंच व जास्त पाने असलेल्या पीक क्षेत्रात बिबट्यां सारख्या हिंसक प्राण्यांच्या वावर असतो. जिल्ह्यात वनक्षेत्र नाममात्र ही नाही. त्र्यंबकेश्वराच्या पलीकडे गुजरात ला थोडे वनक्षेत्र आहे. वनपाल बिबटे पकडून सोडणार कुठे? तर बिबट्यांची संख्या च मर्यादित करायला हवी .
उपद्रवी बिबट्यांची वाढलेली संख्या .
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 26 Jun 2020, 5:30 am