लॉकडाऊन च्या काळात वस्तुंची भाववाढ हा प्रकार घडतो.बरेच विक्रेते परिसरातील व ओळखीचे असल्याने तक्रार कोण करणार?असा प्रश्न पडतो. तेव्हा दुकानदारांना या वस्तूंचे भाव दुकानाबाहेर बोर्डवर लिहिण्यास सांगावे.तसेच यासंदर्भात संबंधित यंत्रणांनी अचानक तपासणी करणे आवश्यक वाटते.प्र.मु.काळे1928,सातपूर कॉलनीसातपूर नाशिकमोबाईल क्रमांक 9273045794धन्यवाद!!
भाववाढ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 11 Apr 2020, 5:30 am