रस्त्याच्या मधोमध असणारे झाडा मुळे जर खरोखरच अपघात होऊ शकत असेल तर ते काढणेच योग्य राहील, कारण आपल्याकडे कोणतेही ड्राइव्हिंग लायसन्स हे कशा पध्दतीने मिळते हे सर्वांनाच ठाऊक आहे,कोणालाही ट्रॅफीक नियम पाळायला वेळ नाही. एखाद्या रस्त्यावर अपघात वाहन चालवणाऱ्या च्या चुकीमुळे होतो तरी तेथे स्पिडब्रेकर टाकला जाऊन चांगल्या रस्त्याची वाट लावली जाते तर मग अपघातास कारणीभूत असलेले झाड का नको काढायला पाहिजे तर त्याच्या ऎवजी दुसरी कडे दहा झाडे जास्त लावावीत.किशोर शेंदुर्णीकर
बदल्यात दहा झाडे लावा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Jun 2019, 5:43 am