खरं तर नाशिक मध्ये उशिरा पाऊस सुरू झाला, त्यामुळे शहराला होणारा पाणी पुरवठा कपात करावी का हा प्रश्न पडणे साहजिकच मनपा ला पडणे शक्य आहे पण उशिरा आलेल्या व सत्तातधार पावसामुळे शहर जलमय झाले आहे धरणे बऱ्यापैकी भरत आहेत त्या मुळे नाशिक शहरात होणाऱ्या पाणी कपातीची गरज नाही असे वाटते,
नाशिक मध्ये पाणी कपातीची गरज आहे काय?
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Aug 2020, 5:32 am