जागेचा गोंधळपोलिसांनी उपनगरातील गल्लीबोळांत बॅरकेडिंग केली आहे. दरम्यान, भाजीविक्रेत्यांना बसण्यासाठी जागा मिळत नाही. उन्हाचा चटका बसत असल्याने अनेकजण सावलीच्या शोधात गल्लीबोळात बसतात. पण, पोलिस तेथूनही उठवितात. भाजी विक्रेत्यांच्या जागेचा हा गोंधळ दूर करायला हवा.- रोहन सरोदे
जगणे झाले कठीण
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Apr 2020, 5:30 am