सेवकांची भरती करावीशहरातील स्वच्छतागृहांच्या दुरवस्थेला महापालिका प्रशासन जबाबदार आहे. लोकप्रतिनिधींचे एकमेकांशी असलेल्या मतभेदांमुळे आरोग्य विभागाकडे कायम दुर्लक्ष होते. शिवाय गेल्या काही वर्षांपासून महापालिकेची भरतीप्रक्रिया रखडली आहे. सेवकांची भरती करून स्वच्छ अभियानांतर्गत सर्व स्वच्छतागृहांची देखभाल करीत स्वच्छता राखता येऊ शकते. - रमाकांत दास
आरोग्य खात्याच्या नेच ही दुरावस्था नाहीशी करावी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jan 2020, 5:45 am