पंचवटीनिर्माल्य कलश गायबरामकुंड परिसरातील गाडगे महाराज पुलावर मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. रस्त्यावर कचरा टाकू नये, असा फलक लावलेल्या ठिकाणीच कचरा टाकण्यात आला आहे. मुळात या परिसरातील निर्माल्य कलशच गायब झाले आहे. त्यामुळे प्रदूषणात अधिक भर पडते आहे. - अंशुमन शिरोरे
कलश ठेवा स्वच्छता वाढवा!
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Jan 2020, 5:46 am