अनेक लोक मनोरुग्ण होत आहेत, प्रत्येकाला थोड जरी घश्यात खवखव झाली तर त्याना असं वाटत की आपल्याला कोरोना झालाय.या करता जवळच्या रुग्णालयात जाऊन आले पाहिजे.व स्वतःची काळजी घ्यायला हवी,आणि मन हे स्थिर ठेवले पाहिजे.सोशल मीियाद्वारे ज्या अफवा येतात त्या वर विश्वास ठेवणे टाळले पाहिजे. खोट्या अफवण मुळेच आपले मन हे स्थिर राहत नाही.
मन स्थिर ठेवा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Apr 2020, 5:30 am