अशा प्रकारची सरास माणसाची ने आण ट्रक भरून केली जाते शहर परिसरात अनेक ठिकाणी हि परिथिती आहे.. लगनाचे वरहाड सुध्दा कमी खर्च लागावा म्हणून अशा प्रकारे ने आण केली जात आहे.. मागून भरधाव वेगाने ट्रक येत होता.. काही घटना घडली तर कोण जबाबदार असा प्रश्न सामान्य माणसाला पडल्या शिवाय राहत नाही..
जीव घेणा प्रवास
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Feb 2018, 5:36 am