मोबाईल कंपन्यांकडून ग्राहकांची इनकमिंग कॉल व्हॅलिडिटीच्या नावाखाली सर्रास फसवणूक केली जात आहे. ग्राहकांकडून सिमकार्ड घेतेवेळी लाईफटाईम इनकमिंग फ्री साठी ५०० ते १००० रुपयांपर्यंत पैसे घेतले गेले. मग आता ही लुट कशासाठी अशा मोबाईल कंपन्यांवर सरकारने कारवाई करावी. आणि मोबाईल वापरकर्ते यांनी रिचार्ज ला विरोध करावा. जेणेकरून सामान्य ग्राहकांची लुटमार होणार नाही. मि सागर पोपटराव भालके. दाढेगांव
मोबाईल कंपनी कडून ग्राहकांची लुट
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jan 2019, 5:31 am