जय मल्हार कॉलनी वडाला गाव नाशिक येथे म न पा चे उद्यान आहे परंतु ते फक्त नावालाच उद्यान राहिले असून प्रशासनाने उद्यानाकडे दुर्लक्ष्य केले आहे. उद्यानामध्ये गायी व म्हशिचे चरण्याचे ठिकाण झाले आहे. काही टुकार मुलाचे बसण्याचे ठिकाण ( अड्डा ) झाले. उद्यानमध्ये बसून मुले चरस, गांजा, चे सेवन करतात. एवढे हि नाही तर जुगार खेळण्याचे सुध्या ठिकाण बनले आहे.प्रशासन अद्यापहि दुर्लक्ष्य करत असल्याचे दिसून येते.प्रशासनाला कॉलनीच्या वतीने विनंती करतो कि लवकरात लवकर उद्यान कडे लक्ष द्यावे.
म.न.पा. उद्यानाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष्य
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Oct 2017, 5:35 am