माणसाला जेव्हा भुक लागते तेव्हा अन्नाची किंमत कळते व तहान लागते तेव्हाच पाण्याचीही किंमत कळते, वास्तविक पाण्याशिवाय प्रत्येक प्राणी मात्रांचे जीवनच व्यर्थ आहे ग्रामीण भागात पाण्याची दुर्भिक्षतता असतांना शहरात मात्र मोठ्या प्रमाणात अपव्यय होतांना दिसतो आहे, शहराच्या काही उपनगरां मध्ये अशी पाण्याची हेळसांड होतांना दिसत आहे, नाशिक महापालीकेने पाणी विभागातील विभाग वार निरीक्षक नेमुन अवास्तव पाण्याचा गैर वापर करणारे बाहेर दिसल्यास त्यांच्यावर जागेवरच दंडात्मक कारवाई करावी त्यामुळे इतरांनाही दहशत बसेल व पाणी काटकसरीचा उध्येशही साध्य होण्यास निश्चितच मदत होईल. भास्कर जाधव
त्यांना दंड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2019, 6:11 pm