आताचे दुष्काळाचे दिवस असो किंवा आधिचे मुबलक पाण्याचे दिवस असो ग्रामीण भागातील लोक पाण्याचा वापर काटकसरीनेच करतात. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील लोक पाण्याचा वापर जास्तच करतात.ग्रामीण भागातील लोकांप्रमाणेच शहरी भागातील लोकांनीही पाण्याचा वापर करावा.दिलीप पाडवी
काटकसर हवीच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 May 2019, 6:12 pm