ठाणे ः माजिवडा नाका ते कळवा टोल नाकादरम्यान असलेल्या नाशिक महामार्गालगत दोन्ही बाजूंनी कचऱ्याचे साम्राज्य आहे. शिवाय बाहुल्या विक्रेत्यांचे अतिक्रमण, चिखल आणि पाण्याने भरलेले रस्ते, यामुळे वाहतूककोंडी होते. या समस्या सोडवण्याचा प्रशासनाने त्वरित प्रयत्न करावा.
नाशिक महामार्गाची दुरावस्था
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Aug 2017, 5:34 am