शहरातील नागरिक,व्यावसायिक शिस्त पाळत नसल्याने बाजारपेठेत गर्दी वाढत आहे.त्यामुळे करोनाचा धोका वाढल्याने आणि नागरिक, व्यावसायिक शिस्त पाळत नसल्याने जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाने शहरात पुन्हा टाळेबंदी करण्याचा इशारा दिला आहे.आणि तो योग्यच आहे किशोर वडजे
करोना गेला नाही हे नाशिककर विसरले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jun 2020, 5:30 am