स्वाध्यायी परिवाराशी निगडित १० ते १५ युवक शहरातील गल्ली बोळांत सध्या एकत्र येऊन पर्यावरण व त्याच्या संरक्षणार्थ झाडे लावा झाडे जगवा या विषयी धीरगंभीर नाटिका संध्याकाळच्या वेळेस अनेकविध अडथळ्यांना कवेत घेत नाटिका सादर करताना दिसून येतातउपस्थितांना पर्यावरण महत्व पटकन लक्षात येईल अशा सोप्या शैलीत संवाद निर्मिती असते ऐकणारा बघणारा प्रत्येक आबालवृद्ध व्यक्ती जागृत होतांना तीव्रतेने जाणवत असून संबंधित युवकांच्या कृतीला मानाचा मुजरा करतात
पर्यावरण संरक्षण काळाची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 24 Aug 2017, 5:36 am