सध्या नाशिक शहर व जिल्ह्याची अशांतता व ताणतणाव परिस्थिती आटोक्यात आली आहे. आपले शहर पूर्वपदावर यावे आणि शांत नाशिक, आपलं नाशिक म्हणून त्याची ओळख निर्माण व्हावी, यासाठी सर्वच घटकांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ‘मला शांतता हवी आहे’ असा निर्धार प्रत्येकाने केल्यास शहराची शांत नाशिक ही ओळख नक्कीच निर्माण होऊ शकेल.
- जगदीश बोडके, पंचवटी
- जगदीश बोडके, पंचवटी