मुंबई पुणे नंतर नाशिक हे शहर राज्यातील विकसनशील शहरांपैकी आघाडीवर आहे, धार्मिक व उद्योगनगरी म्हणून जगाच्या नकाशावर नाशिकचे नाव आहे, येथील वातावरण तर सर्वाना सूट होते, अश्या ह्या नाशिकची लोकसंख्या जवळपास 20 लाखाच्या आसपास आहे, शहराच्या केंद्र बिंदू पासून 15 की मी पर्यंत चोहीकडे नागरी वस्त्या वसल्या आहेत, त्या तुलनेत सध्याची वाहतूक व्यवस्था कमी पडत आहे, त्यामुळे निओ मेट्रोची नाशिक साठी काळाची गरज आहे, त्यामुळे दुचाकी शिवाय चारचाकी वाहनांचे प्रमाण कमी होऊन रास्यांवरील ट्रॅफिकला आळा बसू शकेल.वसंत ठाकरे
निओ काळाची गरज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jul 2019, 5:43 am