नाशकात सध्यातरी मेट्रो/ निओ असल्या प्रकल्पाची बिलकूल गरज नाही.आधी येथे मोठ मोठे उद्योग आले पाहिजे. पायाभूत सुविधा निर्माण केल्या गेल्या पाहिजे, उगाचच इतर शहराशी तुलना करून नाहीते प्रकल्प आणायचे,स्मार्ट रोडप्रकल्पाची ची काय हालत अवस्था होत आहे ते आपण बघतच आहोत.किमान मिनी सिटी बस आणून विविध मार्गाने लोकांची सोय केली तरी चालू शकेल .परंतू नियोजन शुन्य अधिकारी, राजकारणी ह्यांना कोण सांगणार?किशोर शेंदूर्णीकर
बिलकूल गरज नाही
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 17 Jul 2019, 5:44 am