अतिवृष्टी झाल्यास करावयाचे व्यवस्थापन याबाबत कोणतीही उपाययोजना नाही त्यामुळे समस्या उदभवली. आपत्ती व्यवस्थापन आणी सरकारी यंत्रणा या दोघांचेही सामाईक कर्तव्य आहे आणि अतिवृष्टीचे नियोजन करणे आवश्यक आहे. नागरिकांचे वाहने आणि वस्तू असतील तर ते कोण भरून देणार हा यक्षप्रश्नच आहे?सूयोग धूत
नियोजनच नाही म्हणून
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Oct 2019, 5:42 am