रामकुंड म्हणजे शहरातील प्रमुख धार्मिक स्थळ या ठिकाणी स्वछता अधिक महत्वाची आहे,यामुळे येथे असलेल्या निर्मल कलशाचे प्रमाण वाढविले पाहिजेत व या कलशमधील कचरा पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच रिकामा करायला हवा,व या ठिकाणी घाण करणाऱ्यांना आवर घालण्यासाठी कर्मचारी निवडले पाहिजेत. जेणेकरून रामकुंड परिसर स्वच्छ राहील.
आमचा आवाज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Mar 2020, 5:48 am