गेल्या काही दिवसांपासून गर्दीच प्रमाण वाढतंय त्यात लोक गर्दी करतच आहेत,त्यामुळे कोरोना जास्त प्रमाणात वाढत आहे,त्यामुळे हॉस्पिटल मधे पुरेशे बेड उपलब्ध होत नाहीये,रुग्णांची संख्या वाढण्याचे कारण स्वतः ता लोक आहेत,त्यामुळे प्रशासनाला दोष देऊन उपयोग नाही.लोकांनीच सहकार्य करायला हवे.सहकार्य केल्यास रुग्ण प्रमाण कमी होईल व बेडस ची अवशकता भासणार नाही
आमचा आवाज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Jul 2020, 5:30 am