गोदावरी ही आपल्या शहराची शान आहे,पण त्या ठिकाणी काहीजण गोदापात्रात कपडे व गाड्या धुतात,त्यामुळे शहराच्या विद्रुपीकरण होण्यात भर पडताना बघायला मिळते.याची खबरदारी म्हणुन प्रशासनाने या ठिकाणी पथक तैनात करायला हवे.व जे दोषी आहे त्यांचावर कारवाई चा बडगा उगारला पाहिजे.व नियमित गोद्या पत्र स्वच्छ केले पाहिजे.
आमचा आवाज
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 16 Jan 2021, 5:32 am