शहरामध्ये फक्त विना हेल्मेट आणि सीटबेल्ट न लवणाऱ्यांना पकडून त्यावर कारवाई होताना दिसतेय. दुसरीकडे हेच पोलिस सरकारी गाड्यांमधून जाताना ना सीटबेल्ट लावलेला असतो शिवाय फोन वर बोलत असतात. त्यांच्यावर कारवाई नाही होणार का? की गरीब जनते वरच कारवाई च ठपका का? आहे का आयुक्तांकडे यावर उत्तर? लोकांवर कारवाई करण्याआधी आपल्या डिपार्टमेंट मधले लोकं नियम पाळता का हे बघावे. कपिल पुराणिक
यांनाही दंड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Jun 2019, 5:41 am