महावितरण शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा न देता, दुरुस्तीकडे दुर्लक्ष करीत, सर्व शेतकऱ्यांना समान वापराचे बिल आकारणी करून बिल भरण्याची सक्ती करीत असल्यामुळे, त्रंबक तालुक्यातील आळवंड, झारवड, दापुरे परिसरातील शेतकऱ्यांना विज दुरुस्तीची स्वतः करावी लागत आहे मग
महावितरणचा दुर्लक्ष मुळे शेतकऱ्यांचे हाल
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 12 Jan 2021, 5:33 am