सद्य परिस्थितीत पर्यावरणाचं समतोल राखणं अत्यंत गरजेचं आहे. उपनगर नाशिक येथे पोस्टाचे रिजनल ट्रेनिंग सेंटर व थैला धुलाई केन्द्र आहे. येथे सातत्याने व्रक्षारोपण केलं जातं व त्याची निगा ही राखली जाते. आज व्रृक्षारोपण ही काळाची गरज आहे. पोस्टाचे हे उपक्रम अभिनंदनीय आहे.
पोस्टाचा स्तुत्य उपक्रम
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 15 Oct 2020, 5:32 am