सरकारने शिथिल केलेल्या लॉक डाऊन ने लोक विनाकारण रस्त्यावर निघत आहे या संसर्ग रोगापासून स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे, ज्यांना खरोखरच बाहेर जाण्याची आवश्यकता आहे, त्यांची अशा लोकांमुळे अडचण निर्माण झाली आहे, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांमुळे संसर्ग आजार कमी होण्याऐवजी जास्त प्रमाणात वाढेल जो संसर्ग आजार लोक डाउन च्या आत संपणार आहे तो अश्या निष्काळजी लोकांमुळे जास्त प्रमाणात त्याच्या फैलाव होईल या संसर्ग रोग मुक्त होण्या करिता जनतेच्या साथ ची महत्वपूर्ण भूमिका आहे.अफजल पठाण, विद्यार्थी पत्रकार
जनतेची साथ महत्वाची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2020, 5:30 am