शहरात अनेक भागात वाहतुकीची योग्य सुविधा नाही. त्यामुळे पर्याय म्हणून रिक्षेतून विद्यार्थी वाहतूक करावी लागते. शालेय रिक्षांचे प्रमाणही फार नाही. एका परिसरात एक किंवा दोनच रिक्षा असतात. यामुळे विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. शहर बससेवेसह वाहतुकीच्या इतर सुविधा सुरळीत झाल्यास विद्यार्थी वाहतूक देखील सुरक्षित होईल. - प्रसाद वाखारे
सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था करावी...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 18 Jan 2020, 5:46 am