महापालिकेत दरवर्षी १०० ते १५० कर्मचारी निवृत्त होतात. प्रत्येक कर्मचार्याला अतिरिक्त काम करावे लागते. गेली २ते३ वर्षापासून महापालिकेत भरती झालेली नाही. तसेच सफाई कर्मचार्यांची संख्या अपुरी असुन काही सफाई कर्मचारी प्रशासकीय कामकाज करीत असल्याने शहराच्या स्वच्छतेवर ताण पडतो. त्यामुळे महापालिकेत कर्मचारी भरती करण्यात यावी.सागर भालके
भरती कराच
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2019, 5:41 am