राजीव नगर येथील साईबाबा मंदिराजवळील रस्त्यावरील दुभाजक फारच लहान आहे तेथे कोणत्याही प्रकारची सुचना नसल्याने बरेचदा चारचाकी गाड्या दुभाजकावर चढतात.आणि अपघात होतो. एखादी दुचाकी आपटून मोठी जिवीतहानी होऊ शकते. त्यामुळे तेथे त्वरित रिफ्लेक्टर लावावे व अपघाताची मालिका थांबवावी
गरज आहे रिफ्लेक्टरची
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2019, 5:44 am