पंतप्रधानांनी देशात स्वच्छता अभियान सुरू केले पण आपण अजुनही स्वच्छतेचे महत्त्व स्विकारत नाही शहरातील व बाहेरील एकही स्वच्छता गृह स्वच्छ नाही, त्यास महापालीकेच्या कर्मचाऱ्यां बरोबर आपणही तेवढेच जबाबदार आहोत नुसते स्वच्छता गृह बांधुन उपयोग नाही तर पाणी सोडणेही गरजेचे आहे अनेक ठिकाणी पाण्याचीही सोय नाही तेव्हा आपण सर्वांनीच स्वच्छतेचे महत्त्व ओळखुन स्वच्छ भारत अभिमान मोहीमेस हातभार लावू या. भास्कर जाधव.
देखभालीकडे दुर्लक्ष
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 Sep 2019, 5:42 am