महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्था पूर्ण पणे कोलमडली असतांना लॉक डाऊन शिथिलता केल्याने महसूल वाडु शकतो, यात जनतेच भलं आहे ,लॉक डाऊन शिथिलता मुळे करोना चा संसर्ग वाढणार नाही,याची प्रत्येक नागरिकाने मास्क घालून, अंतर ठेवणे गरजेचे आहे, याची काळजी घेतली तर नागरिकाला इतर अस्थापणेचा लाभ घेता येईल.
शिथिलता योग्य पण काळजीपूर्वक
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 25 Apr 2020, 5:30 am