पंचवटीतील अमृतधाम भागातील औदुंबर नगर व परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार नगरसेविका सौ प्रियंका माने व धनंजय माने यांनी महापालिका विद्युत पुरवठा विभागाकडून पाठपुरावा करून पथदीप बसविल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करीत आनंद व्यक्त केला आहे.अनेक वर्षा पासूनची मागणी पूर्ण झाल्याने रस्ते प्रकाशमान झाले असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
औदुंबर नगरात पथदीप बसविल्याने समाधान
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 29 May 2020, 5:30 am